शैक्षणिक
-
झेंडावंदनाची यादी जाहीर! अदिती तटकरेंकडे पालघर तर अजित पवार…
मुंबई – स्वातंत्र्य दिन अवघा चार दिवसांवर आला आहे. नुकताच मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र पालकमंत्र्यांची निश्चिती झालेली नाही. त्यातच…
Read More » -
समाजहित अभियान प्रतिष्ठान आयोजित “समाजहित गौरव पुरस्कार 2023” सोहळा संपन्न..
परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर ) शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा दिनांक…
Read More » -
इन्कम टॅक्सच्या नावानं असा मेसेज आला तर सावध व्हा ; होऊ शकते फसवणूक…..
पुणे :31 जुलै Income Tax Return (ITR) भरण्याची शेवटची तारीख होती. यानंतर जे व्यक्ती आयकर रिटर्न भरतील त्यांना आर्थिक दंड…
Read More » -
पोलीस दलात ४९४ उपनिरीक्षक दाखल !
मुबंई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १२२ व्या तुकडीत सहभागी झालेल्या ४९४ उपनिरीक्षकांची कुमक शनिवारी पोलीस सेवेत दाखल झाली. या तुकडीत…
Read More » -
डिजिटल जन्म दाखल्याचा मार्ग मोकळा! लोकसभेत बिल पास; काय आहे नेमकं ते समजून घ्या….
नवी दिल्ली : देश आणि लोकसंख्या हे गणित सर्वकाही ठरवत असतं. पायभूत सुविधांपासून सर्वच बाबी पुरवण्यासाठी सरकारकडे योग्य डेटा असणं गरजेच…
Read More » -
ऑगस्टमध्ये दिसणार दोन सुपरमून! पहिला दिसणार ‘आज’ दुसरा ‘या’ दिवशी दिसणार…..
मुबंई :यावेळी ऑगस्ट 2023 मध्ये पृथ्वीवरील लोकांना दोन सुपरमून पाहायला मिळतील. यातील पहिला चंद्र 1 ऑगस्टला म्हणजेच आज दिसणार आहे.…
Read More » -
बार्टीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही – शंभूराज देसाई..
मुंबई : बार्टीमध्ये विविध प्रशिक्षण देण्यासाठी संस्था निवडीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवड करण्यात येते. मात्र, सध्या संस्थांच्या निवडीबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ…
Read More » -
१ऑगस्टपासून महाविद्यालये सुरु! परीक्षा संपली, निकाल लागला, फोटोकॉपीसाठी १५ दिवस मुदत; गुणात बदल झाल्यास पैसे परत…
सोलापूर : निकालानंतर नापास विद्यार्थी पास झाल्यास किंवा त्याच्या पूर्वीच्या गुणात किमान १० टक्के बदल झाल्यास संबंधित विद्यार्थ्यास फोटोकॉपीची रक्कम परत…
Read More » -
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पाडलेली कमान पुन्हा बांधणार; फडणवीसांची ग्वाही……
डॉ.बाबासाहेबांच्या नावाची कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी विचारांचे लोक लेकराबाळांसह मुंबईला चालत निघाले आहेत.सांगली : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
Read More » -
आजच्या दिवशी तिरंग्या ला मिळाली होती राष्ट्रीय ध्वज म्हणून ओळख, जाणून घ्या संपूर्ण इतिहास….
21 जुलै 1947 रोजी, संविधान सभेने हा ध्वज भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यात…
Read More »