सामाजिक
-
राज्य सरकारचा मोठा निर्णय ; ‘या’ जमिनीवरील 2011 च्या आधीची निवासी अतिक्रमणे नियमित होणार, हजारो कुटुंबांना दिलासा..
मुबंई : राज्य सरकारचा लोकप्रिय घोषणांचा धडका सुरूच असून 2011 आधीच्या गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण असणाऱ्या अनधिकृत घरांना नियमित केले…
Read More » -
एकही मुस्लिम कुटुंब नाही, पण लातुरातील नांदगावात होतोय मोहरम…
लातूर : आज देशभरात मोहरमच्या निमित्ताने ताबूत विसर्जनाचा कार्यक्रम सुरू आहे. मुस्लिम धर्मियांमध्ये या धार्मिक कार्यक्रमाचे वेगळे महत्त्व आहे. पण राज्यात अनेक…
Read More » -
आता त्यांची काही खैर नाही.. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले हे विधेयक….
मुंबई: – वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई 30 दिवसांत पीडितास न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल आणि ते व्याज…
Read More » -
समाजहित अभियान प्रतिष्ठान व रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान…
परभणी ( जि. प्र.) शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान वरुग्णहक्क संरक्षण समितीच्या वतीने परभणी जिल्हा…
Read More » -
विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात आंबेडकरवाद्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही….डॉ प्रकाश डाके
परभणी : आपला मित्र कोण व शत्रू कोण हे ओळखून चळवळीतील मित्रा सोबत आपल्या विचारधारेच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे…
Read More » -
बार्टीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही – शंभूराज देसाई..
मुंबई : बार्टीमध्ये विविध प्रशिक्षण देण्यासाठी संस्था निवडीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवड करण्यात येते. मात्र, सध्या संस्थांच्या निवडीबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ…
Read More » -
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पाडलेली कमान पुन्हा बांधणार; फडणवीसांची ग्वाही……
डॉ.बाबासाहेबांच्या नावाची कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी विचारांचे लोक लेकराबाळांसह मुंबईला चालत निघाले आहेत.सांगली : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीला विरोध, सांगलीच्या दीडशे कुटुंबांनी गाव सोडलं, लाँग मार्च सुरु…..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं उभारण्यात येत असलेली स्वागत कमान बेकायशीर ठरवत ग्रामपंचायतीनं पाडल्याच्या विरोधात सागंलीतील बेडग गावातील आंबेडकरी समाज…
Read More » -
राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर, अतिवृष्टीमुळे सरकारची घोषणा….
मुबंई : राज्यातील अनेक भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती आहे. सतत कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर,…
Read More » -
माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी ला “राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार – 2023” ने सन्मानित…
परभणी (जि.प्र.) परभणी जिल्ह्यात गेल्या 60 – 65 वर्षांपासून स्मृति.रंगुबाई अंभोरे दुधगावकर यांनी स्थापन केलेल्या समाजातील ग्रामीण व शहरी भागातील…
Read More »